टेकडीवर फिरणाऱ्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; आरडाओरड, किंकाळ्या अन् धावाधाव, दोघांचा मृत्यू
चंद्रपूर: पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. टेकडीवर फिरत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना तळोधी…