Mumbai Water Shortage : ‘अल निनो’चा धसका, 15 मे पासून संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणी कपात, कशी असेल BMCची ही कपात?
Mumbai Water Cut : धरणांतील पाणीसाठा खालावल्याने मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पालिकेने हा खबरदारीचा निर्णय घेतला असून अश्विनी भिडे यांनी पाणी…