आषाढी एकादशीला उपवासाच्या रताळ्यावर संक्रांत, भाव वाढले अन् व्यापारी चिंतेत सापडले
नवी मुंबई : आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्याची आवक झाली. मात्र, यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी…