दुपारी पुलावर चढला… क्षणात नदीत उडी! रागाच्या भरात टोकाचा निर्णय, गोदावरीत तरुणाचा दुर्दैवी अंत
योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात एका ३० वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १४ डिसेंबर २०२५ रोजी घडली. या घटनेमुळे मृत…