Ahilyanagar News: शनिदेवाच्या दर्शनाला निघाले अन् वाटेतच… भरधाव ट्रॅव्हलरने रिक्षा चिरडली, 5 जणांचा करुण अंत, नेमकं काय घडलं?
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये आतापर्यंतच्या माहितीनुसार 5 जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर आज मृत्यूने भीषण तांडव घातले. उंबरे…