कृषी विभागाकडे अर्ज करण्यासाठी शेतकरी उदासीन असतात, कृषिमंत्र्यांचीच कबुली, वाचा काय घडलं..?
नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत…
राष्ट्रवादी फुटली-काँग्रेस चार्ज, विरोधी पक्षनेता नाही जाणवूच दिलं नाही, धनुभाऊंना घाम फोडला!
मुंबई : बोगस बियाणे आणि खतांच्या भाववाढीवरुन काँग्रेस नेते विधानसभेत आक्रमक झाले. बाळासाहेब थोरात-अशोक चव्हाण-नाना पटोले-विजय वडेट्टीवार- यशोमती ठाकूर यांनी शेतकरी प्रश्नावरुन आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. यावेळी कृषीमंत्री…