भावनिक चिठ्ठी लिहून विजेच्या तारांना पकडलं, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आयुष्य संपवलं
हिंगोली: माझं उच्च शिक्षण होऊनही नोकरी मिळत आणि माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. माझा जन्म मराठा समाजात झाला हा गुन्हा झाला काय? अशा आशयाची चिठ्ठी लिहून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ…