Monsoon 2023: दुष्काळाचे सावट गडद, वाळलेला चारा संपला, पाण्यासाठीही मागवले टँकर; बळीराजा संकटात
अहमदनगर : ऑगस्ट महिना संपत आला; तरीही नगर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरीच्या ४४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले असून, पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत…
पेरण्यांची स्थिती खाद्यतेलांसाठी दिलासादायी; सोयाबीन, भुईमुग, तांदळ्याच्या पेरण्या ९० टक्क्यांवर
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील तेलबियांशी निगडित कृषिपेरण्या सरासरीच्या ९० ते १०० टक्के किंवा त्याहून अधिक झाल्या आहेत. त्यामध्ये तांदूळ, भुईमुग व सोयाबीन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्यातरी ही स्थिती खाद्यतेलांसाठी…