मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची खलबतं, बैठकीमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई: विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मांडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाने…