दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या; उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र
Mumbai News : उपमहापौर संजय घाडी यांना दहिसरहून मुंबई शहर गाठताना लागणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मानसिक, शारीरिक त्रास होऊ लागल्याचे अश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…