केळीच्या घडाचे ९२ किलो वजन; १५ वर्षांपासून विक्रमी उत्पादन, इंदापुरच्या शेतकऱ्याला कृषी गौरव पुरस्कार
इंदापूर: पंधरा वर्षापासून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मानाचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथील कपिल जयप्रकाश…