रत्नागिरीत कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर, रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, स्वरुप ‘तिकडे’ का गेला? गूढ वाढलं
रत्नागिरीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. जहाजावर खलाशी असलेला स्वरुप हा रेल्वे ट्र्रॅकजवळ का गेला असावा? असा…