भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये मुंबई पोलिसांचा मोठा आदेश, ११ मे ते ९ जूनपर्यंत…
Mumbai News : पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिक बिघडले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. जम्मू-काश्मीर, अमृतसर, राजस्थानच्या सीमावर्ती भागांना लक्ष्य केले जात आहे.…