मराठवाड्यात पाणी टंचाईचे सावट, मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा गेला तळाला
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामासाठी चार आवर्तने सोडण्याची मागणी आहे. मात्र, उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याचा…