• Sat. Mar 14th, 2026

    महाराष्ट्र दुष्काळ निवारण

    • Home
    • राज्यात या ९ जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर, बळीराजावर पुन्हा संकट; सवलती जाहीर

    राज्यात या ९ जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर, बळीराजावर पुन्हा संकट; सवलती जाहीर

    यवतमाळ : राज्यातील १ हजार २१ महसुली मंडळांमध्ये सरकारने शुक्रवारी दृष्काळसदृश स्थिती असल्याचे जाहीर केले. यात विदर्भाच्या नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि यवतमाळ अशा नऊ जिल्ह्यांतील…

    Maharashtra Drought : ‘फक्त सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यांत दुष्काळ पण बळीराजा संकटात; राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा’

    मुंबई : ‘राज्य सरकारने फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून, आमदारांची दिवाळी गोड केली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारचा बौद्धिक दुष्काळ असल्याने हा सर्व प्रकार…

    मालेगाव, सिन्नर, येवल्यात गंभीर दुष्काळ, राज्य सरकारकडून ४० तालुके दुष्काळी जाहीर

    खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या ४० पैकी गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला व सिन्नर यांचा समावेश आहे.…

    You missed