गुंडांचा नंगानाच, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, संयमी बाळासाहेब कडाडले, सरकारला सुनावले
अहमदनगर : ‘सध्या राज्यात आणि देशात गुंडाचे राज्य असल्यासारखे वातावरण आहे. सत्ताधारी पक्षातील लोक गोळीबार करतात, दिवसा ढवळ्या वकील पती-पत्नीचा खून होतो. रोजच असे प्रकार घडत असतील आणि सरकार म्हणून…