‘प्रत्येक वेळी सत्ता असेल तरच काम होत नाही, संबंध महत्त्वाचे…’ अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला, चर्चांना उधाण
Ajit Pawar : नागपूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. केवळ सत्तेत असल्यावरच कामे होत नाहीत, अधिकाऱ्यांशी संबंध महत्त्वाचे असतात. त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आलं आहे. निवडणुकीत…
मंत्री शिरसाटांच्या पत्राला माधुरी मिसाळांचे पत्रानेच प्रत्युत्तर; म्हणाल्या, ‘राज्यमंत्री म्हणून मला अधिकार…’
Madhuri Misal Wrote Answer to Sanjay Shirsat : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले आणि मिसाळ यांनी विभागाच्या परस्पर बैठका घेतल्याचा दावा केला…