• Sat. Sep 19th, 2026

मराठा मोर्चा लाठीमार

  • Home
  • जालन्यातील घटनेनंतर मुंबई पोलीस कमालीचे सावध; दहीहंडीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन

जालन्यातील घटनेनंतर मुंबई पोलीस कमालीचे सावध; दहीहंडीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत पुढचे काही दिवस सणासुदीचे असून, सर्वत्र गर्दी वाढणार आहे. या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखताना जनभावना दुखावणार नाही याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार…

एकतर फडणवीसांचा राजीनामा घ्या, अन्यथा त्यांची साथ सोडा; मराठा आंदोलकांची अजितदादांना विनंती

बारामती: बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रास्ता रोको करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या…

गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला इतका खोटारडेपणा शोभत नाही; मराठा नेते मनोज जरांगे कडाडले

जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटं बोलत आहेत. पोलीस गोळ्या घालत होते, म्हणूनच मराठा आंदोलक मला वेढा देऊन बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेला दावा सपशेल खोटा आहे.…

You missed