टँकरखाली लाखोंची ओंजळ; नाशिक जिल्ह्यात ४३५ ठिकाणी सव्वादोन लाख लोकांना १२७ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा
Nashik Water Crisis: दिंडोरी, नाशिक, कळवण आणि निफाड वगळता अन्य ११ तालुक्यांमधील १२१ गावे आणि ३१४ वाड्यांवरील २ लाख २८ हजार रहिवाशांना १२७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. water tanker…
Maharashtra Water Crisis: राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दोन हजारांवर गावे, वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु
Edited byकिशोरी तेलकर | Authored by पंकज मोहरीर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 4 May 2025, 2:37 pm Maharashtra Water Crisis: यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरला आहे. उन्हाच्या झळा तीव्र…
हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा खोदून काढतात पाणी, पाणी टंचाईमुळे मुलांची लग्नं रखडली
अकोला : पाणीटंचाईमूळ राज्यातील एका गावात गावकऱ्यांना अनेक समस्येला सामोरे जावे लागतं आहे. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील कवठा हे गाव. गावात एक विहीर अन् धरण असून ह्या विहिरीला पाणी…