मनोज जरांगे यांना खेळवणे हाच सरकारचा हेतू, प्रकाश आंबेडकरांची टीका, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
पुणे: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडे प्रामाणिकपणा नाही. मनोज जरांगे यांना खेळवत राहणे हाच सरकारचा हेतू असल्याचे दिसते, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली. येत्या…