हेक्टरी ५० हजार मिळायला हवे, परभणीमध्ये अतिवृष्टीने शेतीचं नुकसान, शेतकरी गहिवरले!
Maharashtra Times•24 Sep 2025, 1:19 pm परभणी जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला.मागील चार दिवसापासून तर एवढा पाऊस झाला की जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे.त्यामुळे खरिपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान…
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर; बिलोलीत नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांसह पालक अडकले
नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुरुवारी अनेक तालुक्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान बिलोली तालुक्यातील सावळी गावातील नाल्यावरील पुलाला पूर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह…