राज्यात २० लाख १२ हजार हेक्टर शेती पिकाचं नुकसान, कृषीमंत्र्यांकडून नांदेडमध्ये पाहणी, काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Aug 2025, 9:01 pm राज्यात मागील चार ते पाच दिवसात पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात जवळपास २० लाख १२ हजार हेक्टर अंदाजे नुकसान…झाल्याची माहिती राज्याचे…
पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर वालधुनी नदीत सापडला, कुटुंबावर शोकलळा
अंबरनाथ : जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असतानाच, सर्वाधिक पावसाची नोंद असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जोरदार पाऊस कोसळल्याने बुधवारी अंबरनाथ शहरातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नाल्यात वाहून गेलेल्या…