Raigad News: दोन कोटींची पाणीपट्टी अन् नळ कोरडे!; रायगडच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरच चेंढरेकरांचा ‘हंडा एल्गार’
रायगड : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे चेंढरेकरांच्या…
उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या झळा, मराठवाड्यात पाण्याचे टँकर साडेचारशे पार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे, उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे, तसा पाणीटंचाईचे चकटेही अधिक जाणवत आहेत. त्यामुळे तहानलेल्या…