स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही पाण्याच्या थेंबभर अमृतासाठी जीवघेणा संघर्ष; नाशिक जिल्ह्यातलं भीषण वास्तव
नाशिक:इगतपुरी तालुक्यात अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पुरवण्याची क्षमता असूनही हा तालुका आज तहानलेला आहे. सध्या या भागातील अनेक गावांत पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. अनेक योजना कुचकामी ठरल्याने पाणीटंचाईचे गांभीर्य…