Thane News : पावसाच्या पाण्याने घेरलं, पण चोरीच्या भीतीने घरातच ठाण मांडलं, दिव्यात अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, १३ जणांची सुटका
Thane Rain News : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दिव्यातील दातिवली भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. घरात गुडघाभर पाणी असूनही नागरिक घर सोडायल तयार नव्हते. मात्र अग्निशमन दलाकडून १३ जणांना…
ठाण्याला पावसाने झोडून काढले; २४ तासात तिघांचा जीव गेला, मुंब्रा येथे दरड कोसळली, शाळांना उद्या…
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सततच्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. या सततच्या पडत असलेल्या पावसामुळे अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. या…