Melghat Water Crisis: दारोदारी टँकर पोहोचवा! ‘मेळघाट’बाबत उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई : ‘मेळघाटाच्या आदिवासी भागांतील नागरिक पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी करत असताना तुम्ही टँकरने पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा अहवालांद्वारे करता. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. दूषित…
Raigad News: 15 फूट पाण्यात हरपला 12 वर्षांचा ओंकार; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, काय घडलं?
कर्जतच्या तुंगी गावात १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. कर्जत तालुक्यातील तुंगी गावात जलजीवन मिशनच्या तलावात…