छत्रपती संभाजीनगर विभागात पाणीटंचाई तीव्र; अकरा दिवसांत आणखी १६ गावे तहानली, वाढीव २२ टँकर सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : उन्हाचे चटके जाणूव लागलेले असतानाच दुसरीकडे पाणी टंचाईची तीव्रताही वाढू लागली आहे. गेल्या ११ दिवसांतच तहानलेल्या गावाची संख्येत आणखीन १६ गावांची भर पडली. परिणामी,…