Ratnagiri News: दोन दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; चिपळूणमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?
Two students end lives: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बोरगाव वेलेवाडी येथे १९ वर्षीय महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले, तर मार्कंडी भागात…
डोकं अन् भुवयांवरील केस नव्हते कारण…; नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांची धक्कादायक माहिती
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे. या युवतीचा मृतदेह तीन दिवस पाण्यात राहिल्याने केस शरीरापासून वेगळे होऊ शकतात अशी…