मंदिराला घेराव घालून राष्ट्रसंतांना केली होती अटक; चिमूर स्वातंत्र्य लढ्यातील घटनेला आज ८१ वर्षे
चंद्रपूर : १९४२च्या भारत छोडो आंदोलनाची सर्वात पहिली दखल चिमूरमध्ये घेण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहासात चिमूर क्रांती हे पर्व महत्त्वपूर्ण आहे. ती गाथा आजही अजरामर आहे. ‘चले जाव’ आंदोलनाचे विदर्भातील…