Maharashtra Rain Update : कुठे पाऊस तर कुठे गारपीट; राज्यात 30-31 मार्चला वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
महाराष्ट्रात ३० आणि ३१ मार्च रोजी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता असून, शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले…