मोदीसाहेब तुम्हाला वेड्यात काढतात, नानांनी ६ हजारांचं गणित सांगितल्यावर लोकांच्या टाळ्या!
मुंबई : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेची लूट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम…
महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले
चंद्रपूर –फारूक चव्हाण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे.…