रंग खेळल्यानंतर नदीत, पाण्याचा अंदाज चुकला; अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, परिसरावर शोककळा
राज्यभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. आबालवृद्ध रंगांमध्ये न्हावून गेले आहेत. पण बदलापूरमध्ये धुळवडीला गालबोट लागलं आहे. बदलापुरातील उल्हास नदीत बुडून ४ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…