प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा, आमदार हसन मुश्रीफांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
कोल्हापूर: जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैर नियोजनामुळेच शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊसपिक अक्षरशः करपत चालले आहे, असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी जलसंपदा…