• Sat. Sep 21st, 2024

अशोक चव्हाण बातमी

  • Home
  • ‘अब की बार..चार सौ पार’, अशी भावना देशातील प्रत्येक नागरिकांची – अशोक चव्हाण

‘अब की बार..चार सौ पार’, अशी भावना देशातील प्रत्येक नागरिकांची – अशोक चव्हाण

नांदेड: ‘जय श्री राम’ म्हणण्यावरून अशोक चव्हाण हे चांगलेचं ट्रोल झाले आहेत. भाजपवासी झाल्यानंतरही त्यांनी ‘जय श्री राम’ न म्हणता ‘भारत माता की जय’चा नारा दिला. त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या…

जनतेची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदारसंघातून तयार करू – अमिता चव्हाण

जालन्यात मराठा समाज आक्रमक, जालना अंबड महामार्ग रोखला, बैलगाड्यासह रस्त्यावर नांदेड: अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. प्रवेशाबाबत त्यांनी कोणत्याच नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील केली नाही.…

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता देशमुख बंधूंच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष

लातूर: राज्यात विखे पाटील यांच्या नंतर काँग्रेचे निष्ठावंत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत कमळ हाती घेतले. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले…

विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही – यशोमती ठाकूर

अमरावती: काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण…

आधी भीती दाखवायची, नंतर ब्लॅकमेल करायचं, भाजपची ही युक्तीच, प्रणिती शिंदे स्पष्टच बोलल्या

सोलापूर: काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप आला आहे. काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय नेत्यांना फोडणे,…

You missed