• Tue. Aug 4th, 2026

    maharashtra rain

    • Home
    • शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यंदा पेरणी करण्याची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणाताहेत? जाणून घ्या

    शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यंदा पेरणी करण्याची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणाताहेत? जाणून घ्या

    मुंबई : तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी… ठाणेकरांसाठी… पुणेकरांसाठी… आणि अवघ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मान्सूनचा भिजका सांगावा आला आहे. येत्या ९ जूनच्या सुमारास तळकोकणात मान्सून दाखल होईल, असा होरा आहे; मात्र,…

    कांदा झाकायला गेला ‘तो’ पुन्हा आलाच नाही, वीज काळ बनून कोसळली…

    परभणी: परभणी जिल्ह्यामध्ये वादळ वारे आणि गारपिटीचा कहर सुरू असून सोनपेठ पाठोपाठ मानवत परिसरात देखील तुफान गारपिट झाली आहे. सुमारे एक तास सुरू असलेल्या या गारपिटी दरम्यान मोठमोठ्या गारांचा खच…

    भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, महाराष्ट्रात पाऊसपाणी कसं राहणार, शेतीमध्ये पीक कसं येणार?

    बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा…

    हताश झालेल्या शेतकऱ्याने अवकाळी पावसाच्या साक्षीनेच आयुष्य संपवलं; आठ जणांचं कुटुंब पोरकं

    Unseasonal Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

    शेतातलं पीक गेलं, जनावरं मेली; शेतकरी म्हणाला,आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

    बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली…

    You missed