• Sat. Sep 21st, 2024

जालना मराठा आंदोलन

  • Home
  • लाठीचार्जने वातावरण चिघळलं: मराठा आंदोलनकर्त्यांनी ४ बसेस जाळून टाकल्या, अनेक ठिकाणी पडसाद

लाठीचार्जने वातावरण चिघळलं: मराठा आंदोलनकर्त्यांनी ४ बसेस जाळून टाकल्या, अनेक ठिकाणी पडसाद

जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर शासन आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र हा निषेध नोंदवताना…

लाठीहल्ल्याची चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करणार; संतापाची लाट उसळताच अजितदादांचं आश्वासन

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड येथे पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी मराठा युवक रस्त्यावर उतरला असून राज्य सरकारचा निषेध…

You missed