गिरीश बापटांना २०१४ मध्येच दिल्लीला जायचं होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी थांबवलं, म्हणाले…
पुणे: तगडा जनसंपर्क, सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध आणि राजकारणात अभावानेच आढळणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपच्या गोटात शोकाकुल…
Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!
अमरावती : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज बुधवारी निधन झाले. त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा असला तरी त्यांचे मूळ गाव चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर आहे. अनेकवेळा ते आपल्या गावी…
Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर राज कसं केलं?
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते दुर्धर आजारीशी लढत होते. परंतु…
गिरीशभाऊ गेले, आता परिस्थितीला कसं सामोरं जावं हे समजत नाहीये: देवेंद्र फडणवीस
पुणे:गिरीश बापट यांच्या जाण्याने जनसामान्यांशी नाळ जोडलेला, जमिनीवरच्या परिस्थितीचा जाणीव असणारा आणि अष्टपैलू नेता आपल्यातून निघून गेला आहे. ही भाजप पक्षासाठी आणि समाजासाठी न भरून निघणारी हानी आहे. गिरीशभाऊ गेल्याने…
भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, दीनानाथ रुग्णालयात व्हेंटिलेटरवर
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, कसब्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही…
तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांचे एक वाक्य दोन निशाणे, मंत्र्याची लायकीच काढली
मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आपल्या राजकीय ताकदीची शेखी मिरवताना स्वत:ची तुलना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी केली होती. या तिन्ही दिग्गज…
चंद्रकांतदादा म्हणाले, टिळकांचं कसब्यातील अस्तित्त्व कमी झालं होतं; कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर
पुणे: माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात २० ते २५ वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही.…
पत्रकार परिषद सुरू होणार, अन् शिंदेंनी फडणवीसांना विचारले वाचून दाखवू का? उपमुख्यमंत्री म्हणाले….
मुंबई: काँग्रेसचे बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांची खिल्ली उडवल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार प्रचंड आक्रमक झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर…
कसब्याच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का नाही? चंद्रकांत पाटलांनी गुपित उलगडलं
पुणे: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली…
राज्यात इलेक्शनचं वारं, दिग्गज आमने सामने येणार, बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी
पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विविध कारणांमुळं निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा या वरुन…