शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय, फडणवीसांची सावध प्रतिक्रिया, मोठी घोषणाही केली!
नागपूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करत राज्याच्या नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ माजवून दिली. यामुळे राष्ट्रवादीच्या नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांना तर शॉक लागलाच…
काल चकमक, आज फडणवीस छत्तीसगडच्या सीमेवर, म्हणाले- नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई
गडचिरोली: महाराष्ट्र दिनाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी काल तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्यानजीक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र…
अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र, इतिहासाचा दाखला देत मोठी मागणी, निर्णय होणार?
पुणे :विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुणे जिल्ह्यासंदर्भात मोठी मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड तालुका असं करावं,…
देवेंद्रजी कोणासोबत आहेत हे तरी कुठे कळतंय? अमृतावहिनींच्या प्रश्नाचा राज ठाकरेंनी निकाल लावला
मुंबई:गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि अजित पवार यांच्यात पडद्यामागे राजकीय वाटाघाटी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. या सगळ्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत भाष्य केले आहे. ते…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! राजकीय घडामोडींना वेग, नागपुरातील बॅनर्समुळे तर्कवितर्कांना उधाण
नागपूर:राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर देशात तसेच राज्यात अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते…
बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
विजयापुरा:आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
नियोजित कार्यक्रम नसताना फडणवीस विखे पाटलांच्या घरी, विखेंबद्दलच्या त्या चर्चेला पुन्हा बळ
Fadnavis Meets Radhdkrishna Vikhe Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका भेटी पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस…
आर्सेलर मित्तलची राज्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक? कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :पोलादनिर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही पोलाद निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात आणखी ८० हजार कोटी रुपयांची…
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…
महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच वीर सावरकरांचे माफीपत्र: देवेंद्र फडणवीस
मुंबई: महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिले होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर…