Authored byसूरज सकुंडे | Contributed byअर्जुन राठोड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम30 Apr 2025, 11:03 am
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दांपत्य या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं. हे दोघेही आज नांदेडला सुखरूप परतले. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं, याचा थरार त्यांनी माध्यमाना सांगितला. ते नेमकं काय म्हणाले पाहुया…