शेतकरी कर्जमाफीवरून महायुती सरकारवर टीका होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नंदुरबार येथे महत्त्वाचे विधान केले. टप्प्याटप्प्याने शेतकरी कर्जमाफी करणार असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.