Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम21 Mar 2025, 1:12 pm
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित अहवाल नुकताच समोर आला आहे.या अहवालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.