Authored byसूरज सकुंडे | Contributed byनयन यादवाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम1 Mar 2025, 7:45 pm
शिवराय आणि छ.संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल सतेज पाटलांनी संताप व्यक्त केला.शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना अटक करण्याची सरकारची मानसिकता नाही, असं सतेज पाटील म्हणाले.शक्तिपीठ महामार्गावरूनही सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली. सरकारच्या भूमिकेविरोधात 12 जिल्ह्यातील 10 हजार शेतकऱ्यांचा 12 तारखेला विधानभवनवर मोर्चा काढणार, असं सतेज पाटील म्हणाले.