Authored byसूरज सकुंडे | Contributed byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम17 Feb 2025, 9:20 pm
संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. मात्र त्यांनीच धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं संभ्रमाचं वातावरण तयार झालंय.या पार्श्वभूमीवर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी एक बैठक घेतली.या बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात आलीये.