• Mon. Jun 8th, 2026
    संतोष देशमुख प्रकरणाला दोन महिने पूर्ण, तपासाबाबत धनंजय देशमुख काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2025, 12:44 pm

    मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. या घटनेला दोन महिने पूर्ण झाले असून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देशमुख कुटुंबीयांना न्यायाची मागणी केलीय.कृष्णा आंधळेला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता असं धनंजय देशमुख म्हणाले.आरोपींना अभय देत गेला म्हणून पुढच्या घटना घडत गेल्या असं धनंजय देशमुख म्हणाले.तपास एसआयटी आणि सीआयडीचा योग्य पद्धतीने सुरू आहे असं धनंजय देशमुख म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed