• Sat. Mar 7th, 2026

    शेतकरी, तरुण ते बेरोजगारी, प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारच्या बजेटवर पहिली प्रतिक्रिया

    शेतकरी, तरुण ते बेरोजगारी, प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारच्या बजेटवर पहिली प्रतिक्रिया

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2025, 9:29 pm

    निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी निराशा जनक आहे.शेतकऱ्यांसाठी हा बजेट निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली. हमी भाव जाहीर होतो मात्र त्याचा कायदा नाही.या बजेटमुळे बेरोजगारीला चालना मिळेल असे हे बजेट आहे. अमेरिकेतून भारतात परत येणारी संख्या पाहता आपल्या देशातील बेरोजगारी वाढेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed