• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

‘खंडणीच्या प्रकारांमुळे बीडसह संपूर्ण राज्यात औद्योगिक गुंतवणूक होत नसून, उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी खंडणीच्या प्रकारांना वेसण घातली नाही तर नवीन उद्योग येणार नाहीत. खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार नाही, तर कोण जबाबदार आहे,’ अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed