Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2025, 8:37 pmपरळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले, पोलिसांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले, मृत्यूमागचं कारण पोलिसांनी पहिल्यांदाच सांगितलं. १०९ मृतदेहांपैकी कुणाचाही खून झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्वांचा आकस्मात मृत्यू झाल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले. Post navigationताज, ओबेरॉयचे CCTV तपासा, महाराष्ट्र हादरेल! पवारांच्या आमदारांचा सनसनाटी दावा; मुंडे लक्ष्य‘विधानसभा तो झांकी है, महापालिका अभी बाकी है…’ उपमुख्यमंत्री शिंदेनी फिल्मी स्टाईलनं सांगितला पुढचा प्लॅन
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन – महासंवाद Aug 1, 2026 MH LIVE NEWS
सुरक्षित, सन्मानित आणि उज्ज्वल बालपणासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची प्रभावी भूमिका – महासंवाद Aug 1, 2026 MH LIVE NEWS