Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम18 Dec 2024, 8:30 pm
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. परंतु या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना संधी न मिळाल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर स्पष्टपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. नवीन लोकांनी कधी संधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला. त्या नेमकं काय म्हणाल्या? पाहुया…