कंत्राटदार आणि अभियंत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्र लिहून राजकीय गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
कालचक्र फिरलं! आता फडणवीस सत्तेत अन् ‘वसुली सरकार’चे आरोप; महायुती सरकारवर लेटरबॉम्ब
