• Fri. Sep 18th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

सध्या सगळे संधीसाधू, कोण कुठे जाईल सांगता येत नाही, राजकीय स्थितीवर गडकरींची टिप्पणी

‘सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही. हल्ली कुठली व्यक्ती, कधी, कुठल्या पक्षात जाईल याची काही शाश्वतीच नाही. एखाद्या राजकीय विचाराला घट्ट धरून आयुष्य व्यतित करणे हे दुर्मीळ होत चालले आहे. एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही त्याचा आदर करणे, हा स्वभाव राहिला नाही’, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed